Ahmedabad Air India Flight AI171 Crash :अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोईंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash :नागपूरच्या क्वेटा कॉलनीतील रहिवासी मनीष नेमचंद कामदार यांची मुलगी यशा कामदार - मोढा हिच्या सासऱ्यांचा महिनाभरापूर्वी अहमदाबादमध्ये कॅन्सरमुळे मृत्यू झाला. लंडनमधील त्यांच्या आप्तस्वकियांनी शोकसभेचे आयोजन केले ह ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन एआय-१७१ विमानाचा झालेला अपघात हा पक्षी धडकल्याचा प्रकार वाटत नाही. वैमानिकाने विमान ज्या पद्धतीने खाली आणले, ते पाहता विमान अखेरपर्यंत सुरक्षित ठिकाणी नेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत ...
Israel Major Attack on Iran: आज इस्राइलकडून इराणवर तुफानी हवाई हल्ले चढवले असून, इस्राइलने इराणची राजधानी असलेल्या तेहरानवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला केला आहे. इस्त्राइलने या हल्ल्यांच्या माध्यमातून इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प् ...
Karisma Kapoor Ex Husband Death: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूर यांचं निधन झालं आहे. ५३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलो गेम खेळताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व मृतदेह आणण्यात आले आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली. ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रोज शेकडो विमानांचे उड्डाण होते मात्र विमानाच्या खालीच असणाऱ्या चार ते पाच मजली झोपड्या कधीही मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतात. ...
Mumbai Municipal Corporation Election: राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवड ...
Mumbra Train Accident: मुंब्रा स्टेशनजवळील ‘त्या’ वळणावर कोणताही तांत्रिक किंवा संरचनात्मक धोका नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वळण बदलण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, कारण तेथे जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण आहे. ...
Pandharpur Wari:आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ...